शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
| लोकजागर | मुंबई | दि. १० एप्रिल २०२५ | महावीर जयंतीनिमित्त विविध मान्यवरांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींच्या शुभेच्छा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महावीर […]
राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत ऑनलाईन सेवांबाबत चर्चा । लोकजागर । मुंबई । राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली […]